<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
		>
<channel>
	<title>Comments on: कवी आणि संगीतकार &#8211; २</title>
	<atom:link href="http://vinayakgore.wordpress.com/2008/09/21/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a8/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>http://vinayakgore.wordpress.com/2008/09/21/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a8/</link>
	<description>Just another WordPress.com weblog</description>
	<lastBuildDate>Wed, 27 May 2009 15:49:54 +0000</lastBuildDate>
	<generator>http://wordpress.com/</generator>
	<sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>1</sy:updateFrequency>
		<item>
		<title>By: vinayakgore</title>
		<link>http://vinayakgore.wordpress.com/2008/09/21/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a8/#comment-5</link>
		<dc:creator>vinayakgore</dc:creator>
		<pubDate>Sun, 21 Sep 2008 16:11:20 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://vinayakgore.wordpress.com/?p=29#comment-5</guid>
		<description>श्री. संजीव
मजरूहला किरकोळीत काढलेले नाही. खरे तर मला मजरूहबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या फक्त चांगल्याच गीतांचा विचार केला तर त्याचा क्रमांक खूपच वरचा लागेल. पण राहुलदेव बर्मन, लक्ष्मी - प्यारे, नंतर बप्पी लाहिरी (आठवा - डिस्को स्टेशन) यांच्याबरोबर केलेली गाणी बघता चांगली गाणी /एकूण गाणी हे प्रमाण किती पडते?
मला मान्य आहे की हाच आक्षेप अगदी शैलेंद्रवरही घेतला जाऊ शकतो. &quot;याहू चाहे मुझे कोई जंगली कहे&quot;, &quot;आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार&quot;, &quot;लाल छडी मैदान खडी&quot;वगैरे गाणी मला अजिबात आवडत नाहीत. पण ही सर्व गाणी विचारात घेऊनही चांगली गाणी/एकूण गाणी प्रमाण बरेच जास्त आहे. अर्थात शैलेंद्र २००० सालापर्यंत गाणी लिहीत राहिला असता तर काय झाले असते हा भाग वेगळा. 
साहिर - मला असे वाटते की एखाद्या कवीने साहित्यात नाव काढले असले तर गीतकारांच्या जगात बराच दबदबा राहतो. साहिर, कैफी, नरेंद्र शर्मा, नीरज ही त्याची उदाहरणे. उलट केवळ चित्रपटगीते लिहिणाऱ्या कवीला तितका मान मिळत नाही. शैलेंद्र, शकील, योगेश, गुलजार ही त्याची उदाहरणे. म्हणून मला दुसऱ्या प्रकारच्या कवींबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. अर्थात साहिरबद्दल जास्तच कडक भाषा वापरली का?
मला वाटले की लिहिले त्यापेक्षा जास्त शब्दात लिहिले असते तर इतका घोळ झाला नसता.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.</description>
		<content:encoded><![CDATA[<p>श्री. संजीव<br />
मजरूहला किरकोळीत काढलेले नाही. खरे तर मला मजरूहबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या फक्त चांगल्याच गीतांचा विचार केला तर त्याचा क्रमांक खूपच वरचा लागेल. पण राहुलदेव बर्मन, लक्ष्मी &#8211; प्यारे, नंतर बप्पी लाहिरी (आठवा &#8211; डिस्को स्टेशन) यांच्याबरोबर केलेली गाणी बघता चांगली गाणी /एकूण गाणी हे प्रमाण किती पडते?<br />
मला मान्य आहे की हाच आक्षेप अगदी शैलेंद्रवरही घेतला जाऊ शकतो. &#8220;याहू चाहे मुझे कोई जंगली कहे&#8221;, &#8220;आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार&#8221;, &#8220;लाल छडी मैदान खडी&#8221;वगैरे गाणी मला अजिबात आवडत नाहीत. पण ही सर्व गाणी विचारात घेऊनही चांगली गाणी/एकूण गाणी प्रमाण बरेच जास्त आहे. अर्थात शैलेंद्र २००० सालापर्यंत गाणी लिहीत राहिला असता तर काय झाले असते हा भाग वेगळा.<br />
साहिर &#8211; मला असे वाटते की एखाद्या कवीने साहित्यात नाव काढले असले तर गीतकारांच्या जगात बराच दबदबा राहतो. साहिर, कैफी, नरेंद्र शर्मा, नीरज ही त्याची उदाहरणे. उलट केवळ चित्रपटगीते लिहिणाऱ्या कवीला तितका मान मिळत नाही. शैलेंद्र, शकील, योगेश, गुलजार ही त्याची उदाहरणे. म्हणून मला दुसऱ्या प्रकारच्या कवींबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. अर्थात साहिरबद्दल जास्तच कडक भाषा वापरली का?<br />
मला वाटले की लिहिले त्यापेक्षा जास्त शब्दात लिहिले असते तर इतका घोळ झाला नसता.<br />
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.</p>
]]></content:encoded>
	</item>
	<item>
		<title>By: संजीव</title>
		<link>http://vinayakgore.wordpress.com/2008/09/21/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a5%a8/#comment-4</link>
		<dc:creator>संजीव</dc:creator>
		<pubDate>Sun, 21 Sep 2008 15:44:13 +0000</pubDate>
		<guid isPermaLink="false">http://vinayakgore.wordpress.com/?p=29#comment-4</guid>
		<description>हाही लेख आवडला, पण मजरुह यांना असे किरकोळीत काढणे पटले नाही.
प्रतिभा आणि प्रयास या दोन्हींच्या संयोगातून उत्तम काव्य तयार होते. शैलेंद्रसारख्या उच्च प्रतिभावंताला फारसे प्रयास पडत नसावेत असे वाटते. पण इतर गीतकारांमध्ये कधी कधी त्यांच्या &#039;आर्ट&#039; पेक्षा &#039;क्राफ्ट&#039; अधिक प्रकर्षाने दिसते. असे असले तरी मजरुह यांच्या प्रतिभेला सरसकट सामान्य म्हणणे योग्य नाही असे मला वाटते. &#039;हम है मता ए कूचा बाजार की तरह&#039; हे एकच गाणे त्यांच्यातल्या &#039;शायर&#039; ची - गीतकाराची नव्हे - ओळख करुन देण्यास पुरेसे आहे असे वाटते.
साहिर ओव्हररेटेड कवी होता हे लेखकाचे म्हणणे वाचून नवल वाटले. यावर खुद्द लेखकानेच माझ्या ब्लॊगवर इतके सुरेख लिहून ठेवले आहे, की मी त्यावर काही बोलणे बरे नव्हे!</description>
		<content:encoded><![CDATA[<p>हाही लेख आवडला, पण मजरुह यांना असे किरकोळीत काढणे पटले नाही.<br />
प्रतिभा आणि प्रयास या दोन्हींच्या संयोगातून उत्तम काव्य तयार होते. शैलेंद्रसारख्या उच्च प्रतिभावंताला फारसे प्रयास पडत नसावेत असे वाटते. पण इतर गीतकारांमध्ये कधी कधी त्यांच्या &#8216;आर्ट&#8217; पेक्षा &#8216;क्राफ्ट&#8217; अधिक प्रकर्षाने दिसते. असे असले तरी मजरुह यांच्या प्रतिभेला सरसकट सामान्य म्हणणे योग्य नाही असे मला वाटते. &#8216;हम है मता ए कूचा बाजार की तरह&#8217; हे एकच गाणे त्यांच्यातल्या &#8216;शायर&#8217; ची &#8211; गीतकाराची नव्हे &#8211; ओळख करुन देण्यास पुरेसे आहे असे वाटते.<br />
साहिर ओव्हररेटेड कवी होता हे लेखकाचे म्हणणे वाचून नवल वाटले. यावर खुद्द लेखकानेच माझ्या ब्लॊगवर इतके सुरेख लिहून ठेवले आहे, की मी त्यावर काही बोलणे बरे नव्हे!</p>
]]></content:encoded>
	</item>
</channel>
</rss>
